मुंबईत रेल्वे प्रवाशांच्या अपघातांची मालिकाच सुरू असून प्रशासनाच्या बेपर्वाई व दुर्लक्षामुळे प्रवाशांना जीव धोक्यात आहे. त्यासाठी तातडीने पावले
कोकेन बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेले यश बिर्ला समूहाच्या उद्यम व्यवहार विभागाचे अध्यक्ष आनंद वर्धन यांच्यासह दोघांना विशेष न्यायालयाने
केंद्रात सत्तांतर घडवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणाही जोरदार कामाला लागली असून मतदार यादीत
राज्यातील बुडीत किंवा आर्थिकृष्टय़ा डबघाईला आलेल्या पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च सरकार करणार आहे. या ठेवीदारांच्या मुलींच्या
सरकारच्या विविध सोयीसवलती आणि अनुदानासाठी अनिवार्य ठरलेल्या आधार कार्डासाठी ठाणे जिल्ह्य़ातील शहरी आणि ग्रामीण मिळून तब्बल ७२ टक्के
२००६मध्ये झालेल्या मालेगाव स्फोटातील मुस्लीम आरोपींना दोषमुक्त करण्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) घेतलेल्या भूमिकेचाच विचार करण्याची
खिडकीत बसून सिगरेट ओढणे एका तरुणाच्या जिवावर बेतले. मीरा रोड येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत राहुल मेहता या ३०…
सोने तस्करीच्या आठ वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास सात तास चाललेल्या सभेत वादग्रस्त ताथवडे विकास आराखडा मंजुरीसाठी होता.
कातरवेळेला आळवल्या गेलेल्या ‘पूरिया कल्याण’च्या स्वरांनी कौशिकी चक्रवर्ती यांनी रंगविलेल्या मैफलीने ‘वसंतोत्सवा’च्या शनिवारच्या सत्रातील पूर्वार्धामध्ये रंग भरला.
नोंदणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत गॅस सिलिंडर घरपोच देण्याचा गॅस कंपन्यांचा दावा फसवा असल्याची अनेक प्रकरणे सध्या पुढे येत आहेत.
आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि ती जगभरात पोहोचावी यासाठी प्रयत्न केले जावेत, असे आवाहन आचार्य सुधांशू महाराज यांनी शनिवारी…