सूर्याची किरणे, सोन्याची लकाकी आणि गुणवत्ता कधीही लपून राहत नाही, ती नक्कीच कधी ना कधी तरी दृष्टीस पडते. उशिरा का…
खेळ कुठलाही असो, भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असले की मुकाबला कट्टर होतो. युवा विश्वचषकाच्या लढतीतही याचा प्रत्यय आला.
रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत २१ वर्षांनी स्थान मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती…
मारिओ बालोटेली याने लांब अंतरावरून केलेल्या अप्रतिम गोलामुळेच मिलान संघाने येथील फुटबॉल लीगमध्ये सिरी ए जाएंट्स संघावर १-० असा रोमहर्षक…
भारत व न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट कसोटी सामन्याबाबत सट्टेबाजी करणाऱ्या सहा जणांना तिरुपूर जिल्ह्य़ातील कांगेयाम येथे पोलिसांनी अटक केली.
राजपाल सिंगच्या दोन गोलच्या बळावर हॉकी इंडिया लीग स्पर्धेत दिल्ली वेव्हरायडर्सने मुंबई मॅजिशिअन्सवर ५-३ अशी मात केली.
सुट्टीच्या दिवशी आझाद, ओव्हल मैदान तसेच शिवाजी पार्क येथे हुल्लडबाजीचा अडथळा न येता सामने आयोजित करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए)…
राज्य पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक-उपायुक्त दर्जाच्या ८६ वरिष्ठ अधिका-यांच्या आज सरकारने बदल्या केल्या…
राजकीय अनिश्चिततेने झाकोळलेल्या दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला.
देशाचे ऐक्य आणि धर्मनिरपेक्ष तत्त्व यांच्या रक्षणासाठी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळणे महत्त्वाचे आहे, असे मत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा…
मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी नेहमीच आपली चहाविक्रेत्याची पाश्र्वभूमी सांगतात.
बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप पक्षांना तिसऱ्या आघाडीत सामावून घेण्याइतका देशात पुरेपूर राजकीय वाव आहे, असे भाकपचे नेते ए. बी.…