गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया’ अभियान सुरू केलं. स्त्रियांनी सुरू केलेल्या उद्योगांचं यात विशेष स्वागत होणार आहे. काहीतरी स्वतचं-वेगळं असं सुरू करणाऱ्या उद्यमशील तरुणींच्या नवउद्योगांविषयी आणि त्यामागच्या विचारांविषयी.