अनेकांच्या नावडतीच्या भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे मुळा. तीक्ष्ण चवीमुळे आणि उग्र वासामुळे ती खाण्यास अबाल-वृद्धांपासून सारेच कंटाळा करतात. परंतु. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्ये अत्यंत गुणकारी गुणधर्म आहेत. त्यामुळे आज मुळ्याची पानं खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. अन्नपचन सुरळीत होते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

२. त्वचा उजळते.

३. मधुमेहींसाठी गुणकारी.

४.अशक्तपणा दूर होतो.

५. हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

६. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात

७. कर्करोगासारख्या आजाराचा प्रतिकार करण्यास मदत होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)