जगभरात थैमान घालत असलेल्या करोना व्हायरस बद्दल राज्यात घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. कारण, भारत सरका व राज्य सरकारकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आलेले आहेत. आपल्याला केवळ सतर्क राहण्याची गरज आहे. या रोगाचा मृत्यू दर कमी आहे. साधारण सुदृढ व्यक्तीस या रोगापासून घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे बी. जे. मेडिकल कॉलेजचे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ…

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला तेही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.