निरोगी शरीरासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. शरीरात आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होते आणि शरीरात रक्ताची कमतरता असते. अशक्तपणामुळे रक्तक्षय होऊ शकतो. भारतात महिलांमध्ये अॅनिमियाची समस्या अधिक आढळते. २०१५ मधील लॅन्सेंट अहवालानुसार, जगातील सुमारे एक तृतीयांश लोकं रक्तक्षयग्रस्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता असते तेव्हा त्याची लक्षणे दिसू लागतात जसे की अशक्त वाटणे, चक्कर येणे, धाप लागणे, डोकेदुखी आणि हातपाय थंड होणे. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास, योग्य वेळी उपचार न केल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 colourful fruits and vegetables that can help you fight anaemia know the best colourful food scsm
First published on: 18-01-2022 at 18:36 IST