श्रीमंत होणे कोणाला नको असतं…? आपल्याकडे भरपूर पैसा असावा, सर्व सुखसोयींनी युक्त घर असावं…आयुष्यात कधीच कुठलंही काम पैश्यामुळे नको अडायला असं प्रत्येकालाच वाटत असतं. कारण आजच्या काळात पैश्याशिवाय माणसाच्या आयुष्यातलं पान सुद्धा हलत नाही, हे कडू वाटत असलं तरी सत्य परिस्थिती आहे. महान मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र तयार केलं आहे. यात त्यांनी मानव कल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्यांची धोरणं खूप प्रभावशाली मानली जातात. कारण त्यांनी आपल्या धोरणांच्या बळावर नंद वंशाचा नाश केला आणि एका साध्या मुलाला चंद्रगुप्त मौर्याला मगधचा सम्राट बनवलं. असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन केले तर त्याला आयुष्यात कधीही अडचणींचा सामना करावा लागत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आचार्य चाणक्यजींनी पती-पत्नीचे नाते, मैत्री, धर्म, कर्म आणि पैसा यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात नमूद केल्या आहेत. आचार्य चाणक्य सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचं असेल तर त्याने नेहमी या ५ गोष्टींची काळजी घ्यावी. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी-

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acharya chanakya 5 tips to become rich know what acharya chanakya says prp
First published on: 29-10-2021 at 22:17 IST