आचार्य चाणक्य, महान अर्थशास्त्रज्ञ आणि चतुरस्त्र रणनीतिकार, त्यांच्या धोरणांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. चाणक्य यांच्या मते, जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल, तर जीवनात काही तत्त्वे आणि शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. आचार्य चाणक्य, ज्यांना कौटिल्य म्हणून ओळखले जाते, त्यांनी चंद्र गुप्त मौर्यच्या मगधचा सम्राट होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात चाणक्यजींची धोरणे घेतली तर त्याचे आयुष्य आनंदाने आणि शांततेने व्यतीत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात चार गोष्टींना सर्वोच्च स्थान दिले आहे. चाणक्य यांच्या मते या गोष्टी जगात सर्वात शक्तिशाली आहेत. म्हणून चाणक्यजी हे मानतात की व्यक्तीने आपल्या जीवनात या गोष्टींचा नेहमी आदर केला पाहिजे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti always give respect to these things in your life your every wish fulfilled scsm
First published on: 27-11-2021 at 17:03 IST