भारतातील महान विद्वान आणि विद्वानांपैकी एक आचार्य चाणक्य हे त्यांच्या नीतिशास्त्रासाठी ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांच्या जोरावरच चंद्रगुप्त मौर्य हा मगधचा सम्राट होऊ शकला. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यातील अनेक पैलूंवर आधारित वेगवेगळे धोरण तयार केले आहेत. यात त्यांनी समाजातील जवळपास सर्वच विषयांवर सूचना दिल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात धन, संपत्ती, पत्नी आणि मैत्री यासह सर्व विषयांवर सखोल चर्चा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti says these type of women changes the fate of her husband after marriage prp
First published on: 07-11-2021 at 22:43 IST