हिंदू धर्मात जन्माच्या वेळी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहून हे नाव ठेवले जाते. प्रत्येक व्यक्तीचे काही जन्म चिन्ह असते. राशिचक्र चिन्हे एखाद्या व्यक्तीचे स्वरूप आणि जीवनाबद्दल अनुमान लावले जातात. येथे आपण अशा काही अक्षरांबद्दल बोलू ज्याने मुलींची नाव सुरू होतात त्यांना, खूप भाग्यवान मानले जातात. त्या त्यांच्या व्यावसायिक जीवनात खूप नाव कमावतात. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असते.

ज्या मुलींचे नाव A अक्षराने सुरू होते त्या खूप मेहनती असतात. कठोर परिश्रमाने त्या कोणत्याही कामात यश मिळवू शकतात. त्यांना जिंकण्याची जिद्द असते. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते. त्या एखाद्या लीडरप्रमाणे काम करतात. त्यांचा मुद्दा मांडण्यात त्या पटाईत असतात. त्या कामाच्या ठिकाणी खूप नाव कमावतात.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत

( हे ही वाचा: ‘या’ चार राशीच्या मुली मानल्या जातात खूप हुशार; करिअरमध्ये गाठतात उंची! )

M अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली खूप प्रामाणिक आणि मेहनती असतात. लोक त्यांच्याकडे खूप लवकर आकर्षित होतात. त्यांच्या मित्रांची संख्याही जास्त असते. त्यांचे काम करून घेण्यात त्यांना तज्ञ मानले जातात. त्या त्यांचे व्यावसायिक जीवन सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करतात. त्या कोणतेही काम मनापासून करतात. जिंकणे त्यांच्या स्वभावात असते.

( हे ही वाचा: ‘या’ आहेत कमी बजेटमध्ये ७६ Kmpl पर्यंत मायलेज देणाऱ्या वजनाने हलक्या स्टायलिश टॉप ३ स्कूटी! )

ज्या मुलींचे नाव T अक्षराने सुरू होते त्या मुलीही करिअरमध्ये खूप नाव कमावतात. त्यांच्यासाठी, त्यांचे व्यावसायिक जीवन प्रत्येक गोष्टीपेक्षा जास्त आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी खूप मानसन्मान मिळतो. कारण त्या त्यांचे प्रत्येक काम मनापासून करतात. त्यांच्यात नेतृत्वगुणही असतो. त्या त्यांच्या कारकिर्दीत खूप लवकर चांगले स्थान प्राप्त करतात.

( हे ही वाचा: स्वस्त आणि जास्त मायलेज देणारी नवीन मारुती सेलेरियो कार भारतात लाँच! )

ज्या मुलींचे नाव P अक्षराने सुरू होते त्यांची बुद्धी तीक्ष्ण मानली जाते. त्यांना समाजात खूप मान मिळतो. त्यांना प्रत्येक गोष्टीत जिंकणे आवडते ज्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. त्यांना आयुष्यात कोणाच्याही मदतीने नाही तर स्वतःच्या बळावर चांगले स्थान मिळवायचे असते. त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते.