महान कूटनीतिज्ञ आचार्य चाणक्य यांच्या नीति जगभर प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य एक महान राजकारणी, मुत्सद्दी आणि विद्वान होते. त्याचे जीवन त्याग, चिकाटी, धैर्य आणि प्रयत्नांचे प्रतीक आहे. आपल्या रणनीतिने त्यांनी एका साध्या मुलाला चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवले होते. चाणक्य नीतिमध्ये चांगल्या, वाईट, मैत्री, व्यक्तीचे आचरण यासह अनेक पैलूंचा उल्लेख करण्यात आला आहे. असं मानलं जातं की, आचार्य चाणक्य यांची नीति वापरली की अपयश तुमच्या जवळ सुद्धा येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या काळातही आचार्य चाणक्य यांचे सल्ले अत्यंत अचूक ठरतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये त्यांचे शब्द आजही अचूक सिद्ध झाले आहेत. आचार्य चाणाक्य यांच्या मते, आयुष्यात कधीही तीन प्रकारच्या लोकांची मदत करू नये. कारण यामुळे तुमच्या आयुष्यात मान-सन्मानाला हानी पोहोचतेच, पण तुम्ही एका मोठ्या संकटात देखील सापडू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never help these type of people know what chanakya niti says prp
First published on: 30-09-2021 at 14:19 IST