
पैंजण हे सौभाग्याच्या प्रतीकांपैकी एक मानले जाते. परंतु हे घालण्यामागचे वैज्ञानिक कारण आश्चर्यजनक आहे.

पैंजण हे सौभाग्याच्या प्रतीकांपैकी एक मानले जाते. परंतु हे घालण्यामागचे वैज्ञानिक कारण आश्चर्यजनक आहे.

तुमच्या खाण्यापिण्यापासून ते चुकीच्या राहणीमानापर्यंत, तुमच्या थकव्याचे सर्वात मोठे कारण आहे.

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पचनसंस्था मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पचनसंस्था बरोबर नसेल तर अपचन, गॅस, सूज येणे अशा अनेक समस्या…

१९३० मध्ये सी. व्ही. रामण यांना म्हणजेच एका भारतीयाला प्रथमच भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले, जो विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे.

तुम्ही देखील सतत ग्रीन-टीचे सेवन करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने अनेक आजार तुम्हाला…

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात व्यक्तीला अपमानित करणाऱ्या काही विषयांचा उल्लेख केला आहे. जी कधी कधी माणसाला त्यांच्या आयुष्यात अपमानित…

तुम्ही जिममध्ये न जाता चांगले मसल्स आणि योग्य फिटनेस मिळवू शकता. या पद्धती तुम्ही तुमच्या घरीही वापरू शकता.

गरोदरपणात महिलांना ऑफिसमध्ये सुमारे ८-९ तास काम केल्यानंतर थकवा जाणवतो. हे टाळण्यासाठी त्यांनी दिवसभर काही न्युट्रिएंट्स घेत राहावे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. यानुसार २३ दिवस बँकांचे व्यवहार सुरु असणार आहेत.

मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलेला ओटीपोटी होणाऱ्या वेदनेमुळे त्रास होतो. अशावेळी जर तुम्ही पेनकिलरचे सेवन करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी…

दूध कधी प्याल हे तुमच्या आरोग्यावर आणि पचनसंस्थेवर पूर्णपणे अवलंबून असते. दरम्यान दूध पिण्याने होणारे फायदे आणि नुकसान यांची संपूर्ण…

१९९९ मध्ये विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने 'मराठी राजभाषा गौरव दिन' साजरा करण्यास सुरुवात केली.