मधुमेह ही गंभीर समस्या बनत चालली आहे. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाने ग्रस्त लोकं अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. रक्तातील साखरेला ‘स्लो पॉयझन’ असेही म्हणतात. भारतीय मधुमेह महासंघाच्या म्हणण्यानुसार, भारतात सुमारे ७ कोटी लोकं या आजाराने ग्रस्त आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे अंधुक दिसणे, जास्त थकवा येणे, चिडचिडेपणा यासारख्या समस्या सामान्य होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्तातील साखर वाढल्यामुळे हृदयविकार, त्वचा खराब होणे, किडनी निकामी होणे इत्यादी अनेक आजार जन्माला येतात. मधुमेहामुळे लोकं असे जीवन जगू लागतात ज्यामध्ये ना चव असते ना आरोग्य. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहावर कोणताही इलाज नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Your blood sugar may increase due to these 5 mistakes control diabetes eat healthy food you should know scsm
First published on: 04-12-2021 at 11:58 IST