
गरज समृद्ध आयुर्वेद ग्रंथालयांची
लहानपणापासून मला वाचनाची विलक्षण आवड. आमच्या घरी त्या काळातली नियतकालिके यायची.

अन्नदाता निसर्ग
माणसाने शेतीचा, अग्नीचा शोध लावला आणि त्याचा आहार आणि त्याबरोबरच सगळी मानवी संस्कृती बदलत गेली.

पचनसंस्थेतील विकृती
आपली पचनसंस्था ही आपल्या प्रकृतीचा आरसा असते. ती बिघडली तर सगळ्या शरीराचे कार्य बिघडते.

सहा मोठे आजार आणि पथ्य
खूप श्रीमंत, भांडवलदार, सरकारी कर्मचारी, व्हाइट व ब्ल्यू कॉलरवाले, हातावर पोट असणारे सर्वच घाईत असतात.

कष्टकऱ्यांकरिता आयुर्वेद
भरपूर लोकसंग्रह, भरपूर फिरणं, भरपूर काम करणाऱ्यांचे स्वत:च्या आहार-विहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं.

थोडी काळजी आधीच घ्या..
आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन धावाधाव करण्यापेक्षा, औषधं रिचवण्यापेक्षा थोडी काळजी आधीच घेतली,

दैनंदिन पथ्यं
बदलत्या जीवनशैलीमध्ये आपला आहारविहारही बदलत चालला आहे. काही पथ्यं केली की गाडी पुन्हा सुरळीत होते.

वेळेवर भोजन, पुरेशी विश्रांती महत्त्वाची!
वेगवेगळ्या आजारांवर घरच्या घरी करायचा औषधोपचार, पथ्ये, कुपथ्ये यांविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

दीर्घायू भव! शतायू भव!
जगण्यातला संघर्ष कुणालाही चुकलेला नाही. पण तो करताना आपलं आयुष्य जास्तीत जास्त आरोग्यवान, दीर्घायुषी कसं असेल, आनंदी कसं असेल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.

शरीराला हितकारक – २
जलपान ‘उदकं आश्वासकराणां श्रेष्ठम्’ सर्व प्रकारच्या उपलब्ध पाण्याच्या प्रकारांचा विचार आरोग्याच्या दृष्टिकोनातून केला तर ‘उकळलेले पाणी’ पहिल्या क्रमांकाचे पाणी.

शरीराला हितकारक
आपल्या शरीराची गरज खूपदा आपल्याला समजतेच असे नाही. आयुर्वेदाने त्यातले मर्म ओळखून असे काही उपाय सांगितले आहेत, जे आपल्याला फारसे आवडणार नाहीत पण शरीराला गरजेचे असतील.

तंदुरुस्तीसाठी…
आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन औषधं आणायची, ती घ्यायची की झालं अशीच अनेकांची समजूत असते. पण त्याहीपेक्षा डॉक्टरकडे जायची वेळच येऊ नये यासाठी काय करता येईल ते पहायला हवं...

काय वापरावे? काय वापरू नये?
आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक वस्तूंबद्दल आपले गैरसमज असतात. आपल्या मनात संभ्रम असतात. म्हणूनच या घटकांबद्दल वास्तव समजून घेणे आवश्यक आहे.

काय करावे? काय करू नये?
पावसाळा, उन्हाळा, हिवाळा अशा वेगवेगळ्या हवामानकाळात आपली काळजी कशी घ्यायची? चालण्याचा व्यायाम कसा करायचा? कधी करायचा? सौंदर्यप्रसाधनं वापरायची की वापरायची नाहीत?

मीठ : खावे की न खावे?
खूपदा मीठ कमीत कमी खाण्याचा सल्ला देत असतात. मिठाशिवाय तर आपले काहीही चालत नाही आणि मीठ जास्त झाले तर त्याचे शरीरावर दुष्परिणामही होतात. तर मग काय करावे?

औषधी पदार्थ
कोणत्या आजारावर कोणता पदार्थ औषध म्हणून खावा याचं वाचिक ज्ञान सगळेच एकमेकांना देतात. मात्र, विशिष्ट पदार्थ कोणत्या आजारासाठी योग्य-अयोग्य याचा अभ्यास करणं, याविषयीची माहिती घेणं गरजेचं असतं.

सुकामेव्याचे महत्त्व
सुकामेवा हे बहुतेकदा श्रीमंती खाणे समजले जाते. आर्थिकदृष्टय़ा तर ते आहेच पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक श्रीमंत आहेत.

मसाल्याच्या पदार्थाचे गुणधर्म
घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत.






