
बलाढय़ पातशाहीला गुंगारा
शिवाजी महाराजांनी खरोखरच कौटिल्याची सूत्रे अभ्यासली होती का हे समजायला आज वाव नाही. पण त्यांची एकूण राजनीती पाहता ते त्या पातळीवर जाऊन विचार करत होते अशी मांडणी करणाऱ्या या

आग्रा भेटीचे राजकारण मिर्झाराजे: एक कसलेले मुत्सद्दी
आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच, पण त्याचे कारण ठरलेले आधीचे सगळेच प्रसंग पाहिले तर मिर्झाराजांसारख्या मुत्सद्दय़ाला शिवरायांनी किती मुत्सद्दीपणे तोंड दिलं

शास्ताखानास शास्त
पुण्यात तळ ठोकून बसलेल्या शास्ताखानावर शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेला हल्ला ही अतिशय अचाट गोष्ट! शत्रूचा गोंधळ उडवून देण्याच्या बाबतीत कौटिल्य जी सूत्रे सांगतो तीच इथे तंतोतंत दिसतात.

उंबरखिंड – संपूर्ण विजयाची खिंड
राजाचे गुप्तहेरखाते कसे असले पाहिजे याबाबत कौटिल्याने सांगितलेले विविध मुद्दे आणि शिवाजी महाराजांनी आपल्या एकूणच राज्यकारभारात गुप्तहेरांना दिलेलं महत्त्व यांच्यात कमालीचं साम्य आहे.

अपकाराशी अपकाराची राजनीती
अफझलखानाच्या वधानंतर राजांनी त्या सगळ्या मोहिमेत जीवाला जीव देणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांना इनामे वाटली. पण राजांकडून वतन घेऊन खानाला जाऊन मिळणाऱ्या खंडोजी खोपडेची मात्र गय केली नाही.
अफझलखानवध – एक मंत्रयुद्ध
अफझलखानाचा वध ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी. ती करताना राजांनी केलेली सिद्धता कौटिल्याने ‘अर्थशास्त्रा’त सांगितलेल्या सूत्रांप्रमाणेच आहे.
पुरंदरची लढाई : एक कूटयुद्ध
वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संकटांनी घेरलेले असताना एकाकी शिवरायांनी दाखवलेली युद्धनीती राजांच्या यशाचा ‘राजमार्ग’ तयार करते.