समीर गायकवाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काळ बदलला तशी गावकूसही बदललीय. त्याने गावाची रया गेली असं जुनी माणसं म्हणतात. नव्या पिढीस जगणं सुसह्य़ झाल्यासारखं वाटतंय. माणसांचं येणं-जाणं, मालाची ने-आण सुलभ झालीय. परिणामी शहरातून आणाव्या लागणाऱ्या वस्तू आता गावातच मिळतात. आता गावात डझनावारी दुकानं झालीत. एके काळी गावात एकच दुकान होतं. ते जगन्नाथ वाण्याचं! तो मर्ढेकरांच्या कवितेतल्या गणपत वाण्यासारखा नव्हता.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gavaksh article by sameer gaikwad
First published on: 17-02-2019 at 00:16 IST