इसिडॉर इस्साक राबी हा पदार्थवैज्ञानिक व नोबेल पारितोषिकविजेता त्याच्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सच्या शोधाबद्दल प्रसिद्ध आहे. तो म्हणत असे, ‘माझ्या आईने…
‘पीहळद नि हो गोरी’, ‘तूप खाल्ल्यावर लगेच काही रूप येत नसतं’ अनेकदा या म्हणींचा प्रत्यय आपल्या सभोवतालची माणसं मधूनमधून देतच…
लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. ठरावीक वयात या स्वर्गातल्या गाठी बांधल्या जातात. मग गुलाबी आयुष्याची सुरुवात व्हावी असं…
विनायकराव एक मध्यमवयीन गृहस्थ. बँकेत नोकरी वगरे करणारे. पत्नीदेखील सरकारी नोकरीत. दोन मुले. तसं सामान्यपणे बघितलं तर सुखी चौकोनी कुटुंब…
मरिअम, चेन्नईतील एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री. विवाह झालेला. एक गृहिणी म्हणून ती वावरत होती. दोन मुलांची आई होती. स्वत:…
वृद्धत्व- आयुष्याच्या मालिकेतील शेवटचा भाग! अजूनही वृद्ध व्यक्ती/ वृद्धत्व म्हटलं की मला माझी आजी, माझे आजोबा आठवतात.
श्रीकांतराव आता निवृत्त होऊन काही महिने झाले होते. आतापर्यंत आयुष्य कसं घडय़ाळ्याच्या काटय़ाशी बांधलेलं असायचं. अमुक वाजता उठायचं, अमुक
गौतम बुद्धाला कोशल गावाहून एक अनुयायी भेटण्यास आला होता. त्याने बुद्धाला- योग्य मार्ग म्हणजे काय, असा प्रश्न विचारला.
माझ्यासमोर एक साठ वर्षांचे गृहस्थ बसले होते. त्यांच्या मुलीची समस्या घेऊन ते आले होते
कोणत्याही खेळात, परीक्षेत घवघवीत यश मिळालं की आपण आनंदाने हरखून जातो. ‘यशासारखं दुसरं यश नाही’ म्हणतात ते उगीच नाही.
प्रेम ही भावना एवढी अमर्याद आहे की, त्यावर कितीही लिहावं तेवढं थोडंच आहे. प्रेमाची अभिव्यक्तीच इतक्या अनेक रूपांनी होत असते.
माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. लग्न होऊन अगदी एक-दीड र्वषच झालेलं. पैकी पत्नीने थोडक्यात सारांश सांगताना सांगितलं, ‘डॉक्टर, लग्न झाल्यावर…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.