आजचा जिप्सीचा शेवटला थांबा. इथून पुढे तो कुठे कुठे जाईल, ते वाचकहो तुम्हाला कळू शकणार नाही.
आघाडीची जोडी एक डावरा आणि एक उजवा फलंदाज. यात लालचंद राजपूत आणि अमय खुरासिया आहेत.
आपल्या देशात राजकीय पक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नाना पक्ष आणि त्यांचे नेते यांची वीण फोफावते आहे.
वादळी हकीगत राज्यभर झाली. कामावर जायची चोरी. सगळीकडे सारखे वाहिन्यांचे लोक मागे लागलेले.
‘माझा रोल इतका डिमांडिंग आणि चॅलेंजिंग आहे, की कान्ट टेल यू मोर’ अशी उत्तरं दिली जात नव्हती.
आज छोटय़ा पडद्याने अनेकांना मोठे करून सोडले आहे. आणि जे साधे, सरळ मोठे होते, ते ‘महान’ बनले आहेत.
माणूस जन्माला आला की कधीतरी त्याला मृत्यूला सामोरं जावं हे लागणार असतंच.
काही भाविक मंडळी देवस्थानांची यात्रा करायला समूहाने गेले तर टेम्पोवजा वाहन करतात.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला असूनही रस्त्यावर असंख्य खाण्याचे पदार्थ बनवून चोवीस तास विकले जातात.
पाऊस आता ओसरला. सकाळी फिरणारे वाढले. पण बोलायचे विषय तेच ते! राजकारणाचा विषय तर दररोज चघळला जातो.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.