
लोकरंगमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया....


गोविंदराव टेंबे लिखित ‘माझा जीवन विहार’, ‘माझा संगीत व्यासंग’, ‘जीवन व्यासंग’ आणि ‘रंगाचार्य’ या चारही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्यांचे प्रकाशन आज…

उन्हाळी सुट्टीत घरच्यांनी नेहमीच्या प्रसिद्ध ठिकाणांपेक्षा वेगळ्या अशा हिमाचलची सहल बुक केली. एकूण २५ जणांचा ग्रुप होता.

‘झऱ्यातलं आकाश’ हे अंजली मुळे यांनी संपादित केलेले आणि आभा भागवत यांचे विशेष साहाय्य लाभलेले, शोभा भागवत यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय…

‘पर्यावरणतज्ज्ञ’ ही माधवराव गाडगीळ यांची जगासाठी समजून घ्यायची केवळ ओळख. विविध क्षेत्रांत त्यांचा कामाचा आवाका मात्र थक्क करणारा. लोकजीवन, राजकीय…

पुस्तकांची विक्री होत नाही... लोक वाचत नाहीत... आवृत्त्या संपायला कित्येक वर्षे लागतात... या पारंपरिक समस्या अलीकडे विक्रीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन…

संगीताच्या मैफलींचे बदलते स्वरूप, सणांमधील वाढता चंगळवाद आणि निसर्ग शिक्षणाची गरज यावर वाचकांनी 'पडसाद'मधून आपली मार्मिक मते व्यक्त केली आहेत.

ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांचा ‘ओळखीची अनोळखी अक्षरे’ हा कवितासंग्रह म्हणजे मानवी जीवनाचा, निसर्गाचा आणि बदलत्या काळाचा वेध घेणारा एक…

सर्वसामान्य जग आणि कारागृहातील जग यामध्ये जी एक भिंत उभी आहे, ती हे पुस्तक ओलांडते. ते कारागृहातल्या जगाची नुसती चुणूकच…

सुशिक्षित मुलगी आपल्या घरी येते, अनोळखी घर, माणसं, गाव आपले करण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या वाटेला मात्र द्वेष, तिटकारा, उणीधुणी,…

देवदत्तनं पक्ष्याची शिकार केल्यानं त्यावर त्याचा अधिकार होता. पण त्याच्या बाणानं तो मेला नाही. त्या तडफडणाऱ्या जिवाला सिद्धार्थनं जीवदान दिलं…

निसर्ग अनेक गोष्टी दाखवत असतो त्या पाहा... अनेक गोष्टी सांगत असतो त्या ऐका...आणि अनेक गोष्टी करत असतो त्या अनुभवा... या…