
कमलाकर नाडकर्णी यांचा बालनाटय़ावरील लेख आणि त्यावरील मिलिंद बल्लाळ यांची प्रतिक्रिया वाचली. सुधाताई करमरकर यांनी श्याम फडके यांचे ‘गणपतिबाप्पा मोरया’…

कमलाकर नाडकर्णी यांचा बालनाटय़ावरील लेख आणि त्यावरील मिलिंद बल्लाळ यांची प्रतिक्रिया वाचली. सुधाताई करमरकर यांनी श्याम फडके यांचे ‘गणपतिबाप्पा मोरया’…
जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत आपणा सर्वाची सोबत करणारा एकच स्वर म्हणजे भारतरत्न लताबाईंचा अमृतस्वर.. अकोल्यातल्या अकोला इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या चाळीतल्या अगदी…
आध्यात्मिक आनंद होण्याआधी आध्यात्मिक दु:ख होणे आवश्यक असते. म्हणजे अनाकलनीय अशा विश्वाचा उलगडा होत नसल्याचे दु:ख होणे आवश्यक असते. तीन…
साधारण १९९०-९१ सालच्या आसपासची गोष्ट आहे. केरवाडीला माझा मित्र गरीब मुलांसाठी संस्था चालवत असे. केरवाडी हे गाव परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड…
समाधान बापूराव लोकरे नावाचे गृहस्थ एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात. जवळच्या खेडय़ावर त्यांची चार एकर कोरडवाहू शती आहे. तेवढय़ावर भागत नाही…
हातान भरल्या हिरव्या बांगडय़ा बांगडय़ा गो लग्नाच्या हलदीनं भरलंय पातळ बायोचं पातळ गो लग्नाचं..
१०० वर्षांपूर्वी- १९१३ साली अण्णासाहेब चिरमुले या मध्यमवर्गीय मराठी माणसाला विमा कंपनी काढावीशी वाटली. त्यानंतर १९३६ साली त्यांनी युनायटेड वेस्टर्न…
‘लोकरंग’मध्ये (१४ एप्रिल) ‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ हा (कै.) नरहर कुरुंदकर यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया…
२०१२ साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार डॉ. राऊरी भारद्वाज या तेलुगु साहित्यिकाला जाहीर झाला आहे. आयुष्यभर त्यांनी दारिद्रय़ाचे चटके सहन केले. त्यांनी…
१९७५ मधली घटना. नाशिकची. छोटंसं साहित्य संमेलन होतं. एका दिवसाचंच. भाषण, परिसंवाद, चर्चा होऊन पांगापांग झाली. संमेलनाच्या बाजूलाच एका बैठय़ा…
कोणत्याही मोठातल्या मोठय़ा संख्येची शीघ्र गणिती आकडेमोड करणाऱ्या आणि ‘मानवी संगणक’ म्हणून जगभरात सर्वपरिचित असणाऱ्या शकुंतलादेवी यांचे नुकतेच निधन झाले.…
मी तुतिंगला जाऊन आले! पण खरं सांगायचं तर तुतिंगला जाऊन आले हे सांगणं वाटतं तितकं साधं आणि सरळ नाहीए. कारण…