* आगामी दोन महिन्यांत भारतातील विविध राज्यांमध्ये बाजरीला प्रतिक्विंटल २१००-२३०० रुपये भाव मिळणार आहे.
* राजस्थान, महाराष्ट्र, हरयाना, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही राज्ये बाजरी उत्पादनासाठी महत्त्वाची आहेत. बाजरी उत्पादनात तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो.
* तमिळनाडूमध्ये मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर अशा दोन कालावधीत बाजरीचे उत्पादन घेतले जाते.
* २०१४-१५ या वर्षांत देशभरातील ०.५९ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड करण्यात आली. गतवर्षी झालेल्या उत्पादनापेक्षा यंदा ९ टक्के अधिक उत्पादन घेण्यात यश आले आहे.

लागवडीसाठी विमा योजना राबविणार – केंद्र
* लागवडीसाठी विमा योजना राबविण्याचा केंद्राचा विचार असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव रजनी रश्मी यांनी दिली.
* रबर, चहा यांसारख्या नगदी पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
* जागतिक पातळीवर रबराचे वाढलेले महत्त्व लक्षात घेत केंद्राने रबराचे उत्पन्न वाढावे यासाठी उचललेले हे पाऊल आहे.
* केंद्राच्या या योजनेमुळे रबर उत्पादनासाठी चालना मिळणार आहे.

Maharashtra maintains monopoly in sugar production
साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी कायम; सलग तिसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन

the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?

imd predicts about weather forecast for the next two months
पुढील दोन महिन्यांसाठी हवामानाचा अंदाज काय? हवामान विभागाने दिली माहिती…

Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक