अत्यंत जहाल औषधे फवारण्याबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना १८ शेतकरी शेतमजुरांचा मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या ७५० आणि २५ शेतकऱ्यांना आलेल्या अंधत्वाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून शासकीय स्तरावर मृत्यूंच्या कारणांचा शोधघेण्यासाठी सारी यंत्रणा कामास लागली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemical insecticide issue agriculture department farmers death issue
First published on: 03-10-2017 at 04:37 IST