रायगड जिल्ह्यातील नागोठण्यामधून वाहणाऱ्या आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागोठयात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सकाळी साडेपाच वाजल्यापासून पाली येथील आंबा नदी पुलावरुन दोन ते तीन फूट पाणी वाहत असून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावरील पाणी कमी झाल्यावर वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. आंबा नदीची धोकादायक पातळी ९.०० मीटर असून सध्याची पातळी 9.60 मीटर आहे.

nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत
Water supply by tanker to 61 villages in Jat and Atpadi talukas of the district sangli
सांगली: सव्वा लाख लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर
Bullying of the driver and three hours of traffic on the highway
वाहन चालकाची दादागिरी… अन् महामार्गावर तीन तास कोंडी