मरकजमध्ये सहभागी झालेले किती लोक राज्यात आहेत. हे अजूनही राज्य सरकार शोधू शकलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकार यात ढिलाई दाखवत आहे का? या संकटाच्या वेळीही राज्य सरकार मतांचं राजकारण करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकसत्ता डॉट कॉम'ला Exclusive मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली. सविस्तर मुलाखत येथे पाहता येईल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे यूट्युबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.