आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाकडून कल्याण भिवंडी बायपास रोडवर रास्ता रोको करण्यात आला. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात यावा अशी मागणी यावेळी धनगर समाजाकडून करण्यात आली. रास्ता रोकोमुळे वाहूतक कोंडी झाली होती.