महाराष्ट्रात सत्तापेच निर्माण झालेला महाराष्ट्राने पाहिला आहेच. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही एकाही पक्षाची सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. मंगळवारपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे राज्यातल्या मतदारांना काय वाटतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच अनुषंगाने मतदारांना काय वाटतं हे लोकसत्ता ऑनलाईनने जाणून घेतलं आहे.