लोकसभा निवडणुकीच्या (२०१९) प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, “सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं?” यावरून राहुल गांधींविरोधात भाजपाने खटला दाखल केला. सुरत कोर्टाने याचा निकाल देताना राहुल गांधी यांना दोषी ठरवलं आणि त्यांना २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी (लोकसभा सदस्यत्व) रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, आता आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Register Now
Already have an account? Sign in
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा