अलिबाग – मागणाव तालुक्यातील रवाळजे येथे कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. चौघांचेही मृतदेह शोधण्यात शोध यश आले आहे.

सिद्धेश सोनार, काजल सोनार, सोनी सोनार, सिद्धी पेडेकर अशी चौघा मयतांची नावे आहेत. शनिवारी संध्याकाळी हे दहा ते बारा जण नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यातील एक जण बुडाला. त्याला वाचविण्यासाठी अन्य तीन जण नदीच्या प्रवाहात उतरले ते देखील वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने शोध व बचाव कार्याची सुरुवात केली. सिद्धश सोनार आणि सिद्धी पेडेकर यांचे मृतदेह रात्री सापडले. तर उर्वरीत दोघांचे मृतदेह सकाळी शोधण्यात यश आले. हे सर्वजण नवीमुंबईतील रहिवाशी असून, सुट्टीसाठी आजीच्या गावी आले होते.

Permanent ban on feeding chicken meat to tigers in Nagpur
नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी…‘एच-५एन-१’ विषाणूमुळे…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
tiger path blocked loksatta news
नागपूर : वाघांचा रस्ता अडविला; न्यायालयाकडून गंभीर दखल…
Three soldiers killed in Bandipora
बांदीपोरामध्ये तीन जवानांचा मृत्यू; लष्कराच्या वाहनाला अपघात; दोन जखमी
Ajnup Gram Panchayat , Shahapur Taluka,
ठाणे : जमिनीच्या वादातून माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला

हेही वाचा – Devendra Fadnavis : महायुतीत मंत्रिपदाचं समीकरण काय? तीन पक्षांमध्ये कोणाला मिळणार संधी? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

हेही वाचा – सातारा : ‘धर्मरक्षक संभाजी’ प्रदर्शित करा अन्यथा, दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडू; कराडमध्ये सेवाभावी संस्थांचा इशारा

काही दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील सव येथे पर्यटनासाठी आलेल्या तीन जणांचा अशाच पद्धतीने बुडून मृत्यू झाला होता. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईतील चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा खोपोली जवळील धरणात बुडून मृत्यू झाला होता. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

Story img Loader