Harshvarrdhan Patil: महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकजण त्यांचे अभिनंदन व्यक्त करत आहेत. महायुतीमधील नेत्यांसह महाविकास आघाडीचेही नेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व्यक्त करत आहेत. “भाजपामध्ये आल्यावर शांत झोप लागते…”, असे विधान हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. हे विधान बरेच गाजले. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी इंदापूरची जागा मिळावी म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण त्यांना याही वेळी तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा