महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. २०२२ च्या अखेर पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करून नागरिकांचा प्रवास सुखकर करण्याचा सरकारचा मानस आहे. हे अंतर अधिक वेगाने कापण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन आणण्याचा विचारात सरकार आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प कसा असेल आणि या प्रकल्पामुळे किती फायदा होईल, याबद्दल जाणून घेऊया व्हिडीओच्या माध्यमातून.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन २०२३ च्या अखेरीस धावणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु जमीन अधिग्रहण करण्यात अडचणी येत असल्यामुळे ही बुलेट ट्रेन रुळावर येण्यासाठी २०२८ उजाडणार आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प नागरिकांसाठी सोयीचा असला तरी यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Air-conditioning system, Kalyan-CSMT local,
कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील वातानुकूल यंत्रणा बंद, प्रवाशांमध्ये संताप, महिलेला आली चक्कर
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार