सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नक्की काय स्थान आहे ? राष्ट्रवादी काँग्रेसला यापुढे काँग्रेस सोबत असावी असं वाटतं का ? या आणि अश्या अनके विषयांवर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपाचं धोरण, सचिन वाझे प्रकरण आणि नवाब मलिकांची भूमिका यावर देखील सडेतोड मत मांडलं.

अशाच अनेक रोखठोक मुलाखती आणि मुद्देसूद मांडणी करणारे व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.