शासनाच्या जलसंपदा विभागाच्या जिल्ह्य़ातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्पांना गळती लागल्याने सिंचन क्षेत्राचा अनुशेष भरून काढणे अवघड बनत आहे. दर वर्षी लाखो…
Page 10149 of महाराष्ट्र
राज्याचा औद्योगिक जिल्हा म्हणून रायगड जिल्हा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात औद्योगिकीकरणाला वेग आला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी होणारे भूसंपादन…
रत्नागिरी जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी गेल्या काही महिन्यांपासून निर्धारपूर्वक चालवलेल्या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून कागदी आणि कापडी…
मुरूड या पर्यटनस्थळी पर्यटकांची होणारी वाढ तसेच वाढत्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन अंबोली धरणाचा धाडसी प्रकल्प नाबार्डच्या अर्थसहाय्याने…
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांतून मोठय़ा प्रमाणात रसायनयुक्त दूषित सांडपाणी कुंडलिका नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने नदीचे पाणी…
कल्याणकारी राज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी राजाने शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी सैन्याला सक्त ताकीद दिलेली होती. त्यामुळेच त्यांना…
लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध महिलांनीच लैंगिक छळाच्या तक्रारी केलेल्या असताना काही महिला संघटनांना त्यांच्याविषयी थोडे जास्तच प्रेम वाटत आहे. मानेंविरुद्ध गंभीर…
जन्मदाखला काढून देण्यासाठी १५०० रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी व्यक्तीस चांदवड येथे तर शेतीची विनाशेती नोंद करून देण्यासाठी ५० हजार…

एकतर्फी प्रेमातून मुलीच्या वडिलांचा गोळ्या घालून खून केल्याची घटना बुधवारी नागपूरमध्ये घडली. या घटनेत प्रा. योगेश डाखोडे मृत्युमुखी पडले.

स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिका मंगळवारी फेटाळण्यात आल्या.

महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्य़ातील आरोपी व माजी आमदार लक्ष्मण माने आणि त्यांना मदत करणाऱ्या मनीषा गुरव यांचा अटकपूर्व जामीन…

राममंदिर प्रश्न आता न्यायालयाच्या कक्षेत आहे. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहायला हवी. हा मुद्दा निवडणुकीचा नाही. मात्र, येत्या काळात किमान सहमती…