सातारा : विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक आयोग आणि सरकारची दडपशाही ब्रिटिशांपेक्षाही वाईट आहे. निवडणूक आयोग आणि सरकारने निकालाबाबत जनतेला विश्वास देणे गरजेचे आहे. परंतु ते जनतेला गृहीत धरत आहेत. निवडणूक निकाल आणि प्रक्रियेबाबत लोकांचा गैरसमज होईल, असे वर्तन निवडणूक आयोगाकडून होता कामा नये. लोकांना निवडणूक प्रक्रियेवर भरवसा राहिला पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. सातारा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई आदी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा