Sadabhau Khot : महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. खरं तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीला सरकार स्थापन करण्यात तब्बल एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागला. त्यानंतर सरकार स्थापन झालं. आता अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार देखील बाकी आहे. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा