सातारा: ‘लाडक्या बहिणी’च्या नावे योजना आणल्या परंतु त्यापेक्षा महिलांना संरक्षण हवे होते. ते संरक्षण देण्यात हे सरकार कमी पडल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाई येथे केली. वाई-खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या (शरद पवार) उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा