आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर २९ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याचबरोबर मागील पावणेतीन वर्षांपासून सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार पडलं. पण या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय? यामधून पुढे काय होणार? या राजीनाम्याकडे महाराष्ट्रातील जनतेनं कसं पहावं? याचे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलं आहे.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
Sharad pawar devendra Fadnavis (1)
“मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतायत”, फडणवीसांच्या आरोपांवर पवार म्हणाले, “मी आंतरवालीला जाऊन…”
Ajit Pawar claims that Mahanand board resigns voluntarily decision on funding after discussion with CM
महानंदच्या संचालक मंडळाचे राजीनामे स्वखुशीनेच, निधीबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर, अजित पवार यांचा दावा