कलाविश्वातील लेखन क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारा चेहरा म्हणजे क्षितिज पटवर्धन. कमी वयात नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, जाहिरातींसाठी कॉपी रायटर, दिग्दर्शक, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी संहिता लेखन अशा अनेक भूमिकांमधून क्षितिज प्रेक्षकांसमोर आला आहे. अलिकडेच त्याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर भाष्य केलं असून मराठी कलाविश्वातील कंपूशाहीविषयी तो बेधडकपणे व्यक्त झाला आहे.

दरम्यान, या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर चर्चा केली. तसंच कलाविश्वात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत. लेखकांना मिळणार मानधन आणि अन्य विविधविषयांवर त्याचं मत व्यक्त केलं.

What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Ram Satpute Answer to Praniti Shinde
प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं उत्तर, “धर्म आणि जातींमध्ये फूट पाडून इतकी वर्षे…”
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?