१९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘याराना’ चित्रपटातील गाणी आजही तितकीच गाजत आहेत. पण तुम्हाला माहितेय का? या चित्रपटांमधील दोन प्रसिद्ध गाण्यांमागे काही रंजक किस्से देखील दडले आहेत. ज्यामुळे चित्रपटाचे शो बंद पाडण्याची वेळ आली होती. तसंच अभिनेत्री नीतू कपूर यांना एका गाण्याचं चित्रीकरण अर्धवट सोडून थेट मुंबईला जावं लागलं होतं. हे किस्से नेमके काय आहेत, जाणून घ्या.

“चित्रपटात काम केलं तर गोळी मारेन”; दिवगंत अभिनेते विनोद खन्ना यांना वडिलांनी दिलेली धमकी, काय आहे ‘तो’ किस्सा? घ्या जाणून

अयान मुखर्जीकडून चाहत्यांना खास सरप्राइज; हृतिक रोशनच्या ‘या’ चित्रपटात सलमान, शाहरुखची होणार एन्ट्री

शाहरुख की रणवीर हा वाद सोडाच; पण मूळ ‘डॉन’ चित्रपटही बिग बींच्या आधी ‘या’ तीन कलाकारांना ऑफर झाला होता

आशुतोष गोवारीकर सादर करणार भारतातील ‘या’ उत्तुंग व्यक्तिमत्त्वावरील बायोपिक; पोस्टरसह केली चित्रपटाची घोषणा