मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांची नावे एकमेकांशी जोडली जातात. काही कलाकार एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये असतात, तर अनेकदा फक्त त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसते, काही जोडपी मात्र कायम चर्चेत असतात. अशा चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी राजेश खन्ना(Rajesh Khanna) व अंजू महेंद्रू हे आहेत. असे म्हटले जाते की, अंजू महेंद्रू अशा एकमेव स्त्री होत्या, ज्यांनी राजेश खन्ना यांच्या अहंकाराला कधी महत्त्व दिले नाही आणि त्यामुळे त्यांचे नाते संपले. ज्या काळात तरुणी राजेश खन्नांसाठी रक्ताने पत्रे लिहित, त्या काळात अंजू महेंद्रू मात्र त्यांना त्यांच्यासारखेच मानत. १९६६ ते १९७२ या काळात ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्याचा शेवट मात्र दु:खद झाला. याला अनेक कारणे आहेत. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसारखेच त्यांच्या नात्यात आव्हाने, अफवा, अफेअर, ईर्षा, अशा अनेक गोष्टी होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा