एखाद्या राजकीय मुद्द्यावर किंवा घडामोडीवर मराठी कलाकार मोकळेपणाने व्यक्त होण्यास का कचरतात याचं उत्तर खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलंय. मराठी कलाकार का व्यक्त होत नाहीत आणि व्यक्त झाल्यास कोणत्या गोष्टींचं तारतम्य बाळगणं गरजेचं असतं, याविषयीसुद्धा त्यांनी सांगितलं. 'लोकसत्ता ऑनलाइन'ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांचं मत मांडलं. पाहा व्हिडीओ -