लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘नटसम्राट’, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. नुकतीच त्यांनी बोल भिडू या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे बालपण, शाळेतील आठवणी, अभिनय क्षेत्रात ते का आले, स्मिता पाटील यांच्यामुळे ते सिनेमात आले, त्यांच्या आवडत्या कविता, सिनेमाचा प्रवास अशा अनेक गोष्टींबद्दल वक्तव्य केले आहे. याचबरोबर आता या टप्प्यावर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं काम काय वाटतं, यावरदेखील त्यांनी चर्चा केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा