‘पारू’ (Paaru) मालिकेत काही दिवसांपूर्वीच अनुष्का या पात्राची एन्ट्री झाली आहे. अनुष्काने किर्लोस्कर कुटुंबीयांच्या आयुष्यात येत त्या सर्वांची मने जिंकली आहेत. आत्मविश्वास, संयम, संकटातून मार्ग काढण्याची कुवत या सगळ्या गुणांमुळे ती अहिल्यादेवी व तिच्या कुटुंबीयांना आवडली असल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी कमी कालावधीत सर्वांच्या मनात स्थान मिळवले आणि त्यानंतर तिने किर्लोस्कर कुटुंबाच्या घरात आदित्यची भावी पत्नी होण्याचा मान मिळवला आहे. मात्र, अनुष्का किर्लोस्कर कुटुंबाचा बदला घेण्यासाठी तेथे आली आहे. ती दिशाची बहीण असून, तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिने किर्लोस्करांच्या आयुष्यात शिरकाव केला आहे. आता समोर आलेल्या प्रोमोनुसार मालिकेत पुढे अपघात होण्याची शक्यता असल्याचे पाहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा