नवरा : भाजीला तिखट-मीठ सगळंच कमी आहे

आणि जरा कच्ची ही राहीली आहे.

बायको : वाट्टेल ते बोलू नका.

फेसबुकवर ३०३ लोकांनी लाईक केली आहे

आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणीदेखील सुटलं आहे.