नवरा : भाजीला तिखट-मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची ही राहीली आहे. बायको : वाट्टेल ते बोलू नका. फेसबुकवर ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणीदेखील सुटलं आहे.