मंग्या: अरे दिनू तू तुझ लग्न मोडलस…. का??? दिनू: हो रे तिला कोणी बॉयफ्रेंड नव्हता म्हणून मंग्या: मग काय …किती चांगलं होतं … . . . . . . . दिनू : अरे जी कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार…..