मंग्या: अरे दिनू तू तुझ लग्न मोडलस…. का???

 

दिनू: हो रे तिला कोणी बॉयफ्रेंड नव्हता म्हणून

 

मंग्या: मग काय …किती चांगलं होतं …
.
.
.
.
.
.
.
दिनू : अरे जी कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार…..