सरांनी विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला. विषय होता, 'आळस म्हणजे काय?' एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले. 'यालाच म्हणतात आळस.'