सरांनी विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.

विषय होता, ‘आळस म्हणजे काय?’

एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.

‘यालाच म्हणतात आळस.’