रमेश : हल्ली शायरी बंद? सुरेश : नाही, जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं. रमेश : विरहात तर शायरीला अजूनच वजन येतं. सुरेश : ते ‘वजन’ माप ओलांडून माझ्याच घरी आलंय?