वडील : अरे बंड्या एक काळ असा होता जेव्हा मी पाच रुपयांमध्ये दूध,पाव आणि अंडी येऊन यायचो.

 

बंड्या : बाबा, आता ते शक्य नाही. कारण तिथेही सीसीटीव्ही बसवले आहेत.