बायकोबरोबर भांडण झाल्यानतर रमेशनं घर सोडण्याचा निर्णय घेतला.. घराच्या बाहेर आल्यानंतर रमेशची सुरेशसोबत भेट झाली. रमेशला वैतागलेला पाहून सुरेशनं विचारपूस केली. रमेशने बायकोसोबत वाद झाल्याचं सांगितलं.. सुरेश रमेशला म्हणाला.. अरे बाबा.. बायकोशी नीट वाग. हॉटेल्स व रेस्टारंट बंद झाले आहेत.सगळा भारत बंद आहे..नाहीतर उपाशी मरावं लागेल.