गुरुजी – बंड्या सांग… जर दहा माणसे एक भिंत बांधायला दहा दिवस घेतात, तर तीच भिंत चार माणसे किती दिवसात बांधतील?

बंड्या – काहीच वेळ लागणार नाही… कारण दहा माणसांनी ती भिंत आधीच बांधली आहे…