सुरेश : हल्ली शायरी बंद?

 

रमेश : नाही,जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं

 

सुरेश : विरहात तर शायरीला अजूनच वजन येतं

 

रमेश : ते ‘वजन’माप ओलांडून माझ्याच घरी आलंय?