सुरेश : हल्ली शायरी बंद? रमेश : नाही,जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं सुरेश : विरहात तर शायरीला अजूनच वजन येतं रमेश : ते ‘वजन’माप ओलांडून माझ्याच घरी आलंय?